शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

विश्वकप स्पर्धेपूर्वी तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा अपव्यय

By admin | Updated: March 3, 2015 23:43 IST

विश्वकप स्पर्धेपूर्वी आयोजित तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा व शक्तीचा अपव्यय होता, असे मत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

पर्थ : विश्वकप स्पर्धेपूर्वी आयोजित तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा व शक्तीचा अपव्यय होता, असे मत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. तिरंगी मालिकेमुळे मानसिकदृष्ट्या भारतीय संघ थकलेला असतानाही विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया लौकिकाला साजेशी कामगिरी करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. शास्त्री म्हणाले, ‘‘तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर मिळालेला ‘ब्रेक’संघासाठी वरदान ठरला. तिरंगी मालिकेनंतर संघ मानसिकदृष्ट्या थकलेला होता. खेळाडूंमध्ये नव्याने जोश निर्माण करणे आवश्यक होते. क्रिकेटपासून विश्रांती त्यांच्यासाठी वरदान ठरली. माझ्या मते तिरंगी मालिकेमुळे वेळ व ऊर्जा वाया गेली.’’ विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाला सूर गवसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी शास्त्री यांना मात्र खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास होता. खेळाडूंनी शास्त्रींचा विश्वास आतापर्यंत सार्थ ठरविला आहे.