शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

सामने स्थानांतरित करून दुष्काळ हटणार का?

By admin | Updated: April 8, 2016 03:16 IST

दुष्काळ हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करून दुष्काळाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल माजी कसोटीपटू

हैदराबाद : दुष्काळ हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करून दुष्काळाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल माजी कसोटीपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण याने विचारला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे येथील आयपीएल सामने स्थानांतरित करावे, अशी मागणी होत आहे, न्यायालयानेही हा प्रश्न गंभीरतेने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण पत्रकारांशी बोलत होता.लक्ष्मण म्हणाला, सामन्यांचे ठिकाण बदलणे हे या समस्येचे समाधान नाही, आपणाला या समस्येच्या मुळापर्यंत जावे लागेल. यंदा मान्सून चांगला झाला नाही, ही एका राज्याची नाही तर संपूर्ण देशाची समस्या आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हे झाले आहे. दुष्काळाच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी संबंधित विभागाने काम करायला हवे. मुंबईतून सामने हलवणे हा त्यावरचा उपाय नाही.लक्ष्मण पुढे म्हणाला, देशातील शेतकऱ्यांसाठी माझी सहानुभूती आहे. परंतु सगळेजण आयपीएलमध्ये दोष शोधत आहे. आयपीएलचे फायदे कोण लक्षात घेत नाही. देशातील युवा क्रिकेटपटूसाठी हे चांगले व्यासपीठ असून, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होतो. देशातील शेतकऱ्यांसाठी क्रिकेटविश्वाने मदत करावी, अशी सचिनची इच्छा आहे. त्याच्याकडे मोठी योजना आहे, मला विश्वास आहे की, लवकरच यादृष्टीने भरीव काहीतरी घडेल.