शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

सामने स्थानांतरित करून दुष्काळ हटणार का?

By admin | Updated: April 8, 2016 03:16 IST

दुष्काळ हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करून दुष्काळाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल माजी कसोटीपटू

हैदराबाद : दुष्काळ हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करून दुष्काळाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल माजी कसोटीपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण याने विचारला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे येथील आयपीएल सामने स्थानांतरित करावे, अशी मागणी होत आहे, न्यायालयानेही हा प्रश्न गंभीरतेने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण पत्रकारांशी बोलत होता.लक्ष्मण म्हणाला, सामन्यांचे ठिकाण बदलणे हे या समस्येचे समाधान नाही, आपणाला या समस्येच्या मुळापर्यंत जावे लागेल. यंदा मान्सून चांगला झाला नाही, ही एका राज्याची नाही तर संपूर्ण देशाची समस्या आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हे झाले आहे. दुष्काळाच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी संबंधित विभागाने काम करायला हवे. मुंबईतून सामने हलवणे हा त्यावरचा उपाय नाही.लक्ष्मण पुढे म्हणाला, देशातील शेतकऱ्यांसाठी माझी सहानुभूती आहे. परंतु सगळेजण आयपीएलमध्ये दोष शोधत आहे. आयपीएलचे फायदे कोण लक्षात घेत नाही. देशातील युवा क्रिकेटपटूसाठी हे चांगले व्यासपीठ असून, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होतो. देशातील शेतकऱ्यांसाठी क्रिकेटविश्वाने मदत करावी, अशी सचिनची इच्छा आहे. त्याच्याकडे मोठी योजना आहे, मला विश्वास आहे की, लवकरच यादृष्टीने भरीव काहीतरी घडेल.