शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

एक दिवसीय मालिका सोडून वेस्ट इंडीज संघ मायदेशी परतणार

By admin | Updated: October 17, 2014 17:34 IST

मानधनावरून वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेला असून वेस्ट इंडीजचा संघ पाचवा एक दिवसीय सामना खेळणार नसल्याचे खेळाडूंनी जाहीर केले आहे.

भारता सोबतची एक दिवसीय मालिका सोडत वेस्ट इंडीजची टिम मायदेशी जाणारऑनलाइन लोकमतधरमशाला, दि. १७ - मानधनावरून वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेला असून वेस्ट इंडीजचा संघ पाचवा एक दिवसीय सामना खेळणार नसल्याचे खेळाडूंनी जाहीर केले आहे. विंडीज क्रिकेटबोर्ड खेळाडूंना योग्य मानधन देत नाही,तसेच खेळाडूंच्या तक्रारी ऐकून घेत नसल्याने खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. या बाबत बीसीसीआयने ट्विटरवरून वेस्ट इंडीज संघाचा हा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. वेस्ट इंडीजचा संघ भारताविरुद्ध खेळत असलेला चौथा सामना आज अर्धवट सोडून जाण्याच्या तयारीत होता. परंतू भारतातील क्रिकेटच्या अधिका-यांनी यामुळे सामना बघण्यास आलेले प्रेक्षक नाराज होतील असे सांगत संघाची समजूत घातली व त्यांना सामना खेळण्याची विनंती केली. विंडीज विरुद्ध भारतीय संघात होणारे सामने रद्द करण्यात आल्याने येत्या नोव्हेंबर बीसीसीआयने श्रीलंकेसोबत एख दिवसीय सामन्यांचे नियोजन केले आहे. विंडीज संघाने पाच एक दिवसीय सामने, टि-२० आणि तीन कसोटी सामने खेळण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने आयसीसी सोबत बैठक घेऊन वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर खटला दाखल करण्याच्या विचारात आहे.