शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...
3
एक-दोन नव्हे, तब्बल ६०० पाकिस्तानी नंबर्सशी संपर्कात मोहम्मद तुफैल! काय माहिती पुरवत होता?
4
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
5
Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश
6
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
7
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
8
अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
9
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
10
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
11
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
12
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
13
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
14
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
15
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
16
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
17
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
18
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
19
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
20
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर

आम्हाला सामना जिंकायला हवा होता : युवराज सिंग

By admin | Updated: May 7, 2015 03:42 IST

युवीने प्रतिक्रिया दिली, की मुंबईचे ४ फलंदाज ४० धावांत बाद केल्यानंतर आम्हाला सामना जिंकायला हवा होता.

मुंबई : संपूर्ण स्पर्धेत फारशी चमक न दाखवलेल्या युवराज सिंगने मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध झुंजार अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले खरे; मात्र मुंबईचे आघाडीचे ४ फलंदाज ४० धावांवर बाद करूनदेखील दिल्लीला पराभव पत्करावा लागावा, यामुळे युवी निराश झाला आहे.या सामन्यानंतर युवीने प्रतिक्रिया दिली, की मुंबईचे ४ फलंदाज ४० धावांत बाद केल्यानंतर आम्हाला सामना जिंकायला हवा होता. मात्र यानंतर आम्ही बळी घेण्यात अपयशी ठरलो. पावसानंतर खेळपट्टी फलंदाजीला योग्य झाली. फिरकीपटूंना मदत मिळवत नव्हती आणि याचा फायदा मुंबईला झाला. तरी मुंबईने चांगला खेळ केला यात वाद नाही, असे युवी म्हणाला. युवीने या सामन्यात ४४ चेंडंूत ५७ धावा काढताना यंदाच्या आयपीएलमधील दुसरे अर्धशतक झळकावले. शिवाय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि भरवशाचा अंबाती रायुडू यांनी निर्णायक खेळी करताना मुंबईला विजय मिळवून दिला. या दोघांच्या या खेळीचेदेखील युवीने या वेळी कौतुक केले. (वृत्तसंस्था)