शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

आम्हाला सामना जिंकायला हवा होता : युवराज सिंग

By admin | Updated: May 7, 2015 03:42 IST

युवीने प्रतिक्रिया दिली, की मुंबईचे ४ फलंदाज ४० धावांत बाद केल्यानंतर आम्हाला सामना जिंकायला हवा होता.

मुंबई : संपूर्ण स्पर्धेत फारशी चमक न दाखवलेल्या युवराज सिंगने मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध झुंजार अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले खरे; मात्र मुंबईचे आघाडीचे ४ फलंदाज ४० धावांवर बाद करूनदेखील दिल्लीला पराभव पत्करावा लागावा, यामुळे युवी निराश झाला आहे.या सामन्यानंतर युवीने प्रतिक्रिया दिली, की मुंबईचे ४ फलंदाज ४० धावांत बाद केल्यानंतर आम्हाला सामना जिंकायला हवा होता. मात्र यानंतर आम्ही बळी घेण्यात अपयशी ठरलो. पावसानंतर खेळपट्टी फलंदाजीला योग्य झाली. फिरकीपटूंना मदत मिळवत नव्हती आणि याचा फायदा मुंबईला झाला. तरी मुंबईने चांगला खेळ केला यात वाद नाही, असे युवी म्हणाला. युवीने या सामन्यात ४४ चेंडंूत ५७ धावा काढताना यंदाच्या आयपीएलमधील दुसरे अर्धशतक झळकावले. शिवाय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि भरवशाचा अंबाती रायुडू यांनी निर्णायक खेळी करताना मुंबईला विजय मिळवून दिला. या दोघांच्या या खेळीचेदेखील युवीने या वेळी कौतुक केले. (वृत्तसंस्था)