शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

DRS लाभ उठवण्यात विराटसेना ठरतेय फेल

By admin | Updated: February 27, 2017 18:56 IST

पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघामधील एक उणीव प्रकर्षाने समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 -  विराट कोहलीने अल्पावधीतच  आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. पण पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघामधील एक उणीव प्रकर्षाने समोर आली आहे. ती उणीव म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना डीआरएसचा पुरेपूर फायदा उठवण्यात संघाला येत असलेले अपयश.  
गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपासूम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. भारताने डीआरएसचा स्वीकार केल्यापासून फलंदाजीदरम्यान, 13 वेळा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली. त्यापैकी केवळ चार वेळा पंचांचा निर्णय बदलण्यात भारताला यश मिळाले.  तर गोलंदाजीदरम्यान भारताने 42 वेळा मैदानी पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले, पण त्यातील केवळ दहा वेळाच भारताचे अपील यशस्वी ठरले. 
बराच काळ डीआरएसपासून दूर राहिलेल्या भारतीय संघामध्ये या प्रणालीबाबत अननुभवीपणा प्रकर्षाने जाणवतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुणे कसोटीतही भारतीय संघाने क्षेत्ररक्षण करताना चार वेळा डीआरएस वापरला, पण चारही वेळा भारताच्या पदरी निराशा पडली. दुसरीकडे फलंदाजीमध्ये भारताने तीन वेळी डीआरएसच वापर केला, पण त्यातील केवळ एक वेळच भारताला यश मिळाले.