शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

विराट कोहलीचा बळी महत्त्वपूर्ण : धोनी

By admin | Updated: May 6, 2015 02:52 IST

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना या सामन्यात विराट कोहली याचा बळी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

चेन्नई : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रॉयल चैलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात २४ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना या सामन्यात विराट कोहली याचा बळी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याला ड्वेन ब्रावो याने धावचीत केले होते. त्यामुळे विराट आपल्या अर्धशतकासून वंचित राहिला. त्याने ४४ चेंडंूत दोन चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने ४८ धावा केल्या. विराट जोपर्यंत मैदानावर होता, तोपर्यंत बंगळुरू संघ विजयाबाबत आश्वस्त होता. मात्र, तो बाद झाल्यानंतर या संघाचे एक-एक खेळाडू बाद होत गेले. धोनी म्हणाला विराट आणि एबी डिव्हिलियर्स खेळत असताना आम्हाला पराभवाची भीती होती. त्यामुळेच विराटचा बळी महत्त्वपूर्ण होता. तो बाद होताच विजय आवाक्यात आला. त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते. ब्रावोने विराटला ज्या पद्धतीने बाद केले तो क्षण उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गारही धोनीने काढले. त्याच्या नृत्याच्या शैलीने मनोरंजन होत असल्याचे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)