शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

विराट कोहलीचा बळी महत्त्वपूर्ण : धोनी

By admin | Updated: May 6, 2015 02:52 IST

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना या सामन्यात विराट कोहली याचा बळी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

चेन्नई : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रॉयल चैलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात २४ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना देताना या सामन्यात विराट कोहली याचा बळी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याला ड्वेन ब्रावो याने धावचीत केले होते. त्यामुळे विराट आपल्या अर्धशतकासून वंचित राहिला. त्याने ४४ चेंडंूत दोन चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने ४८ धावा केल्या. विराट जोपर्यंत मैदानावर होता, तोपर्यंत बंगळुरू संघ विजयाबाबत आश्वस्त होता. मात्र, तो बाद झाल्यानंतर या संघाचे एक-एक खेळाडू बाद होत गेले. धोनी म्हणाला विराट आणि एबी डिव्हिलियर्स खेळत असताना आम्हाला पराभवाची भीती होती. त्यामुळेच विराटचा बळी महत्त्वपूर्ण होता. तो बाद होताच विजय आवाक्यात आला. त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते. ब्रावोने विराटला ज्या पद्धतीने बाद केले तो क्षण उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गारही धोनीने काढले. त्याच्या नृत्याच्या शैलीने मनोरंजन होत असल्याचे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)