शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

VIDEO- 500 व्या कसोटीत माजी कर्णधारांचा सन्मान

By admin | Updated: September 22, 2016 13:30 IST

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कानपूरमध्ये 500 वा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या माजी कर्णधारांचा सन्मान केला.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि.22- भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कानपूरमध्ये सुरू असलेला कसोटी सामना हा भारताचा 500 वा कसोटी सामना आहे. हा सामना खास बनवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष कार्यंक्रमांचं आयोजन केलं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या माजी कर्णधारांचा सन्मान केला. 

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते माजी कर्णधार अजीत वाडेकर, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, के.श्रीकांत, रवी शास्त्री, मोहम्मद अजहरूद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, एमएस धोनी यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  
 
भारताने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना इंग्लंडविरोधात खेळला, तेव्हापासून  आतापर्यंत म्हणजे सीके नायडुंपासून विराट कोहलीपर्यंत 32 कर्णधारांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.  
पाहा व्हिडीओ-