शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आगामी मालिका २०१३पेक्षा वाईट नसेल : वॉटसन

By admin | Updated: January 18, 2017 04:23 IST

आॅस्ट्रेलियाचा आगामी भारत दौरा २०१३ पेक्षा वाईट ठरणार नाही,

नवी दिल्ली- आॅस्ट्रेलियाचा आगामी भारत दौरा २०१३ पेक्षा वाईट ठरणार नाही, असा विश्वास आॅस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने व्यक्त केला. त्यावेळी वॉटसन आणि अन्य चार क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. वॉटसन म्हणाला, ‘त्यावेळी खेळाडूंना कसोटी सामन्यातून निलंबित करण्यात आले होते. यावेळी असे घडणार नाही, असा मला विश्वास आहे.’ आॅस्ट्रेलियाला २०१३ मध्ये भारत दौऱ्यात ०-४ अशा क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. वॉटसन व्यतिरिक्त जेम्स पेटिन्सन, मिशेल जॉन्सन आणि उस्मान ख्वाजा यांच्यावरही एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. वॉटसनने २००४-०५ च्या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी ग्लेन मॅकग्रा, कास्प्रोविज आणि जेसन गिलेस्पी या वेगवान गोलंदाजांसह दिग्गज फिरकीपटू शेन वॉनच्या साथीने आॅस्ट्रेलिया संघाने विजय साकारला होता. वॉटसन म्हणाला, ‘केवळ फिरकी गोलंदाजीच्या बळावरच विजय मिळवता येतो, असे नाही. २००४ मध्ये संघात फिरकीपटू म्हणून केवळ शेन वॉर्न होता आणि तीन वेगवान गोलंदाज होते.’