शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

‘उमेश नेहमी ५ बळी घेईल, असे भासते’

By admin | Updated: March 15, 2017 01:21 IST

वेगवान गोलंदाज उमेश यादव व ईशांत शर्मा उल्लेखनीय कामगिरी करीत असून, आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत महत्त्वाचे बळी घेत भारताला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान करीत आहेत

वेगवान गोलंदाज उमेश यादव व ईशांत शर्मा उल्लेखनीय कामगिरी करीत असून, आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत महत्त्वाचे बळी घेत भारताला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान करीत आहेत, अशा शब्दांत टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी वेगवान गोलंदाजांची प्रशंसा केली. गुरुवारपासून रांचीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी वेगवान गोलंदाज उमेशची प्रशंसा केली. कुंबळे म्हणाले, ‘‘उमेश ज्या वेळी गोलंदाजीला येतो त्या वेळी तो पाच बळी घेईल, असे वाटते.’’सर्व लक्ष मात्र फिरकीपटूंची जोडी आश्विन व जडेजा यांच्याकडे असते. त्यांनी पहिल्या दोन कसोटी सामन्यांत बरीच गोलंदाजी केली असून, बऱ्याच विकेट घेतल्या आहेत.आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज उमेश व ईशांत यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगला मारा केला. भारताने या कसोटीत ७५ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या लढतीत मोक्याच्या क्षणी बळी घेणारी उमेश व ईशांत जोडी मात्र प्रसिद्धीपासून दूरच राहिली. पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात उमेशने भेदक मारा करताना पहिल्या डावात ४ बळी घेतले होते. ‘‘उमेशमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मायदेशात खेळताना वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरतील, अशा खेळपट्ट्या मिळाल्या नसल्या तरी त्याने अचूक मारा करीत छाप सोडली. या मोसमात तो जवळजवळ सर्वच कसोटी सामन्यांत खेळला. त्याने मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे बळी घेत आपले महत्त्व पटवून दिले.