शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

‘परदेशात यशस्वी ठरण्याचा विश्वास’

By admin | Updated: July 17, 2015 03:26 IST

परदेशातील खेळपट्ट्यांवर नेहमी अपयशी ठरणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनवर कायमच टीका होत असते. मात्र, यावर आश्विनने आॅस्टे्रलिया दौऱ्यातून

नवी दिल्ली : परदेशातील खेळपट्ट्यांवर नेहमी अपयशी ठरणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनवर कायमच टीका होत असते. मात्र, यावर आश्विनने आॅस्टे्रलिया दौऱ्यातून आलेल्या अनुभवाच्या जोरावर परदेशी खेळपट्ट्यांवरदेखील बळी घेण्यात यशस्वी होईन, असा विश्वास व्यक्त केला आहे. आॅस्टे्रलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत आश्विनने ४८.६६च्या सरासरीने १२ बळी घेतले होते. आश्विनने या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले होते, की आॅस्टे्रलियातील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल नसतात. आॅस्टे्रलिया दौऱ्यातून मी खूप काही शिकलो आहे. याव्यतिरिक्त आश्विन म्हणाला, की २५ बळी घेण्यास आवडेल की चांगली गोलंदाजी करणे आवडेल, असे पर्याय दिल्यास मला चांगली गोलंदाजी करणे आवडेल. कारण चांगल्या गोलंदाजीमुळे बळी मिळतील, हे मी जाणून आहे.परदेशी खेळपट्ट्यांच्या तुलनेत उपखंडामध्ये आश्विनची कामगिरी चांगली आहे. (वृत्तसंस्था)