शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पावसामुळे तिसरा सामना रद्द

By admin | Updated: October 9, 2015 05:00 IST

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. कोलकात्यात दुपारी झालेल्या पावसामुळे ईडन गार्डनचे मैदान

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. कोलकात्यात दुपारी झालेल्या पावसामुळे ईडन गार्डनचे मैदान खेळण्यायोग्य नसल्याने रात्री साडेनऊ वाजता सामना होणार नसल्याची घोषणा केली. तीन सामन्यांची ही मालिका दक्षिण आफ्रिकेने २-0 अशी आपल्या नावावर केली आहे. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवामुळे भारतीय संघ तिसरा सामना जिंकून बाउन्सबॅक करण्यास उत्सुक होता; पण पावसाने ईडन गार्डनवरील प्रेक्षकांची घोर निराशा केली. कोलकात्यात गुरुवारी दुपारी अडीच वाजता जोरदार पाऊस पडला होता. सायंकाळी सहा वाजल्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबला होता; परंतु दुपारच्या पावसाने मैदानात जागोजागी पाणी साचले होते. क्युरेटर आणि कर्मचाऱ्यांनी तीन सुपरसोकर मशीन लावून मैदान खेळण्यायोग्य करण्याचा प्रयत्न केला; पण आउटफिल्ड खेळण्यास योग्य नसल्याचे पंचांचे मत बनले. पंचांनी साडेसात, साडेआठ आणि शेवटी साडेनऊ वाजता असे तीनदा मैदानाचे निरीक्षण केले. त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.