शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

भारत-वेस्ट इंडीज वादात हस्तक्षेप नाही

By admin | Updated: October 24, 2014 03:24 IST

कॅरेबियन क्रिकेट संघाने भारतीय दौरा अर्धवट सोडल्यामुळे बीसीसीआयने वेस्ट इंडीजविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्याचा निर्णय घेतला

दुबई : भारताचा क्रिकेट दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतल्यामुळे भारतीय नियामक क्रिकेट मंडळ आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरू झालेल्या वादामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले. दोन्ही बोर्डात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याचा अधिकार आयसीसीला नसल्याचेसुद्घा त्यांनी म्हटले आहे. कॅरेबियन क्रिकेट संघाने भारतीय दौरा अर्धवट सोडल्यामुळे बीसीसीआयने वेस्ट इंडीजविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, विंडीजविरुद्धच्या सर्व मालिका रद्द केल्या आहे. यासंदर्भात आयसीसीने स्पष्ट केले, की दोघांनीही आपला वाद सामोपचाराने मिटवावा. आयसीसीने या दोन्ही बोर्डातील वादाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि संपूर्ण प्रकरणावर त्यांचे लक्ष असणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे, की जोपर्यंत या प्रकरणात आयसीसीने हस्तक्षेप करावा असे दोन्हीही बोर्डापैैकी जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत या वादात चौकशी करण्याचा अधिकार नाही. (वृत्तसंस्था)