शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाला हवी रिफ्रेशमेंट

By admin | Updated: February 2, 2015 03:21 IST

आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़

एडिलेड : आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़ शुक्रवारी झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता़ यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघातील खेळाडूंना थोड्या विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते़ यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शारीरिक आणि मानसिकरीत्या थकलेल्या खेळाडूंसाठी एडिलेट येथे एक आलिशान रिसोर्ट बुक केले आहे़ ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन महिन्यांपासून खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहेत़ दोन महिने हा खूप मोठा कालावधी असतो़ त्यामुळे आम्ही खेळाडूंच्या भावना समजू शकतो़ आता टीम इंडियातील खेळाडू काही दिवस या रिसोर्टमध्ये विश्रांती करू शकतील़ हा अधिकारी पुढे म्हणाला, काही खेळाडूंनी मेलबोर्न आणि सिडनीतील आपल्या नातेवाइकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच जे खेळाडू भारतात येऊ इच्छितात त्यांनाही सूट देण्यात आली आहे; मात्र पूर्ण टीमला ५ फे ब्रुवारीपर्यंच्या सायंकाळपर्यंत एडिलेड येथे पोहोचावे लागणार आहे़ ज्या रिसोर्टमध्ये खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत तेथे खेळाडूंना पत्नी, तसेच मैत्रिणीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र विश्वचषकपूर्वी त्यांना आपल्या कुटुंबीयांची साथ सोडावी लागणार आहे़ (वृत्तसंस्था)