शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

टीम इंडियाला हवी रिफ्रेशमेंट

By admin | Updated: February 2, 2015 03:21 IST

आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़

एडिलेड : आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़ शुक्रवारी झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता़ यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघातील खेळाडूंना थोड्या विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते़ यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शारीरिक आणि मानसिकरीत्या थकलेल्या खेळाडूंसाठी एडिलेट येथे एक आलिशान रिसोर्ट बुक केले आहे़ ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन महिन्यांपासून खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहेत़ दोन महिने हा खूप मोठा कालावधी असतो़ त्यामुळे आम्ही खेळाडूंच्या भावना समजू शकतो़ आता टीम इंडियातील खेळाडू काही दिवस या रिसोर्टमध्ये विश्रांती करू शकतील़ हा अधिकारी पुढे म्हणाला, काही खेळाडूंनी मेलबोर्न आणि सिडनीतील आपल्या नातेवाइकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच जे खेळाडू भारतात येऊ इच्छितात त्यांनाही सूट देण्यात आली आहे; मात्र पूर्ण टीमला ५ फे ब्रुवारीपर्यंच्या सायंकाळपर्यंत एडिलेड येथे पोहोचावे लागणार आहे़ ज्या रिसोर्टमध्ये खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत तेथे खेळाडूंना पत्नी, तसेच मैत्रिणीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र विश्वचषकपूर्वी त्यांना आपल्या कुटुंबीयांची साथ सोडावी लागणार आहे़ (वृत्तसंस्था)