शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

...तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये

By admin | Updated: June 12, 2017 18:51 IST

15 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. पण

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 12 - सुरेख गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर विराट कोहली व शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेटने धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली. 15 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. पण हा सामना न खेळता टीम इंडिया फायनलला जाण्याची शक्यता आहे. होय.. तुम्ही वाचलत ते खर आहे...कारण हवामान विभागाने बर्मिंगहॅममध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जर या सामन्यात पावसानं आपला खेळ सुरु केला आणि जर टीम इंडिया बांगलादेशचा सामना झालाच नाही तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करु शकतं. आयसीसीने सेमीफायनल सामन्यासाठी कोणताही रिझर्व दिवस ठेवण्यात आलेला नाही. तर फायनलसाठी मात्र, रिझर्व दिवस ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा : चोकर्स पुन्हा बनले जोकर!!! 

आतापर्यंत बर्मिंगहममध्ये खेळविण्यात आलेल्या प्रत्येक सामन्यात पावसाने व्यत्य आणलेला आहे. इथंच टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यात पावसानं बराच अडथळा आणला होता. जर या सामन्यातही पावसानं हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर गुणांच्या आधारावर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. 

आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!

चॅम्पियन्स ट्रॉफीतील ब गटात भारत अव्वल स्थानावर आहे. भारताने पाकिस्तान आणि आफ्रिकेचा पराभव करत चार गुण मिळवत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर अ गटात असलेल्या बांगलादेशचा एका सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना जिंकला आहे आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे बांगलादेशच्या नावावर तीन गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. बर्मिंगहॅम पावसाने खेळ सुरु केला तर भारताचा फायनलमध्ये प्रवेश पक्का आहे.

आणखी वाचा : "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन यावर्षी इंग्लंडमध्ये होत आहे. बऱ्याचशा सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही सामने रद्द करावे लागले तर काही सामने कमी षटकांचे खेळवण्यात आले. पावसाच्या खेळामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

आणखी वाचा :

सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद 

जिंकण्यासाठी तुम्हाला कटू बोलावं लागतं - विराट कोहली

सेहवागला अपशब्द वापरणा-या पाक माजी क्रिकेटपटूला मनोज तिवारीचं उत्तर