शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

टीम इंडिया कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम : स्मिथ

By admin | Updated: February 21, 2015 02:26 IST

रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजी यांच्यादरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले.

मेलबर्न : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम असून, विश्वकप स्पर्धेत उभय संघांदरम्यान रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजी यांच्यादरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले. गतविजेत्या भारतीय संघाला रविवारी मेलबर्न मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्मिथ म्हणाला, ‘२०१३ नंतर अन्य संघांच्या तुलनेत भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करीत अधिक विजय मिळविले आहेत. त्यामुळे ते कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली संघसहकाऱ्यांमध्ये हा विश्वास निर्माण करतील. भारताच्या आघाडीच्या फळीत शिखर धवन, रोहित शर्मा व विराट कोहली यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये हे तिन्ही फलंदाज कमालीचे यशस्वी ठरले आहेत. (वृत्तसंस्था)