शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

टीम इंडिया कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम : स्मिथ

By admin | Updated: February 21, 2015 02:26 IST

रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजी यांच्यादरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले.

मेलबर्न : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम असून, विश्वकप स्पर्धेत उभय संघांदरम्यान रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजी यांच्यादरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले. गतविजेत्या भारतीय संघाला रविवारी मेलबर्न मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्मिथ म्हणाला, ‘२०१३ नंतर अन्य संघांच्या तुलनेत भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करीत अधिक विजय मिळविले आहेत. त्यामुळे ते कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली संघसहकाऱ्यांमध्ये हा विश्वास निर्माण करतील. भारताच्या आघाडीच्या फळीत शिखर धवन, रोहित शर्मा व विराट कोहली यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये हे तिन्ही फलंदाज कमालीचे यशस्वी ठरले आहेत. (वृत्तसंस्था)