शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अधिकारशाही डोक्यातून काढून टाका, क्रीडामंत्र्यांनी ‘साई’च्या अधिका-यांची केली कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:42 IST

क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार मिळाल्यानंतर राज्यवर्धनसिंह राठोड यांनी कामाला सुरुवात केली आहे. मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर राठोड यांनी बुधवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानातील ‘साई’ च्या कार्यालयाला अनपेक्षित भेट दिली.

नवी दिल्ली : क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार मिळाल्यानंतर राज्यवर्धनसिंह राठोड यांनी कामाला सुरुवात केली आहे. मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर राठोड यांनी बुधवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानातील ‘साई’ च्या कार्यालयाला अनपेक्षित भेट दिली.१७ वर्षं गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल सामन्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले ४७ वर्षांचे राठोड यांनी अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी केली. आपण प्रशासक आहोत हे डोक्यातून काढून टाका. अधिकारशाही गाजविण्याऐवजी सेवेच्या भावनेतून खेळाडूंच्या मदतीला धावून जा, असा दम दिला. ‘साई’मध्ये खेळाडूंना मिळणाºया सुविधा, मैदानांची अवस्था या सर्वांचा क्रीडामंत्र्यांनी आढावा घेतला.भेटीची टिष्ट्वटर अकांउंटवर माहिती देताना राठोड यांनी आपल्यासाठी खेळाडू हे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘जेव्हा सर्वोत्तम कामाची अपेक्षा असते, तेव्हा फक्त चांगले काम करून भागत नाही. खेळाडू आणि त्यांना हव्या असलेल्या सोईसुविधा उपलब्ध करून देणे हे आपले आद्यकर्तव्य असेल. अधिकारी वर्ग आणि इतर बाबी दुय्यम असतील.’‘सन्मान आणि सुविधा या दोन मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देत क्रीडा मंत्रालयाने कारभार केला पाहिजे. देशातील प्रत्येक खेळाडूचा आदर होणे; तसेच त्यांना योग्य त्या सुविधा मिळणे हेच ध्येय सर्वांसमोर असले पाहिजे. या मंत्रालयाच्या कामकाजाची पद्धत बदलणे गरजेचे आहे. क्रीडा मंत्रालयात फक्त खेळाडू हाच व्हीआयपी असला पाहिजे, बाकी कुणीही नाही,’’ असे बजावत राठोड यांनी स्वत:च्या कामाची शैली अधिकारी वर्गाला समजावून दिली. राठोड हे सकाळी ९.१५ वाजता स्टेडियममध्ये दाखल झाले, तेव्हा अनेक अधिकारी यायचे होते.या मंत्रालयात मंत्री म्हणून येण्याआधी मी सर्व बाबी भोगल्या आहेत. एका पेपरवर सही करण्यासाठी खेळाडूंना किती वाट बघावी लागते,हे मी पाहिले आहे. यापुढे अशागोष्टी अजिबात व्हायला नको,असे राठोड यांनी स्पष्ट केले.सध्या राठोड यांच्यापुढे राष्ट्रकुल, आशियाई आणि आॅलिम्पिक खेळांसाठी भारतीय संघाला योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. (वृत्तसंस्था)