शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

T20 महिला वर्ल्ड कप - डकवर्थ लुईसनुसार पाकिस्तानचा 2 धावांनी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 19:40 IST

टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १९ - टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. डकवर्थ लुईसनुसार पाकिस्तानला विजयी घोषीत करण्यात आलं आहे.  अटीतटीच्या या सामन्यात भारत कडवी झुंज देत असताना पावसामुळे भारत संघाच्या प्रयत्नावर पाणी फेरलं गेलं. फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेला भारत - पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता
 
भारताने पाकिस्तानला 7 विकेट गमावत 97 धावांचं लक्ष्य दिलं होतं.  पाकिस्तानने पाठलाग करताना 6 विकेट गमावत 77 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. शेवटी 'डकवर्थ लुईस' नियमानुसार पाकिस्तान संघाकडे असलेल्या 2 धावांच्या आघाडीमुळे पाकिस्तान संघाला विजेता घोषीत करण्यात आलं.
 
पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिली बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 96 धावा केल्या होत्या. भारताकडून वेदा कृष्णमुर्तीने सर्वात जास्त 24 धावा केल्या होत्या.  मिताली राजला 1500 धावा पुर्ण करण्यासाठी 48 धावांची गरज होती. मात्र मिताली राज 16 धावांवरच बाद झाल्याने टी20मध्ये 1500 धावा करणारी पहिली आशियाई महिला खेळाडू होण्याचा विक्रम हुकला. पाकिस्तानकडून सिदरा अमीनने सर्वात जास्त 26 धावा केल्या. अनम अमीनला प्लेअर ऑफ द मॅच घोषीत करण्यात आलं.