शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

क्रीडा : मिस्बाह

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

भावनांवर नियंत्रण ठेवा -मिस्बाह

भावनांवर नियंत्रण ठेवा -मिस्बाह
एडिलेड : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही; मात्र यावेळी जर या संघाविरुद्ध पराभव टाळायचा असेल तर खेळाडंूनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे मत पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हकने व्यक्त केले आहे़
मिस्बाह पुढे म्हणाला, भूतकाळात काय झाले याला जास्त महत्त्व न देता खेळाडूंनी प्रत्यक्ष मैदानावर आपले शंभर टक्के योगदान देणे गरजेचे आहे़ प्रत्येक खेळाडूंनी सकारात्मक खेळ केला तर या लढतीत विजयापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही़
वर्ल्डकप आयोजकांच्या मते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वांत जास्त बघितला जाणारा सामना ठरणार आहे़ एडिलेड येथील ओव्हल मैदानावर जवळपास ४७ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटणार आहेत, तर टीव्हीवर जवळपास १ अब्ज लोक हा सामना बघण्याची शक्यता आहे़
मिस्बाह म्हणाला, खेळाडूंनी मैदानावर दबाव न घेत नैसर्गिक खेळ करावा़ या सामन्यात सईद अजमल, उमर गुल, मोहंमद हाफिज आणि जुनैद खान यांची नक्कीची उणीव भासेल; मात्र तरीही पाक संघ कमकुवत नाही, असेही पाक कर्णधार म्हणाला़ (वृत्तसंस्था)