शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

असे काही झालेच नव्हते....

By admin | Updated: August 31, 2016 04:46 IST

काही दिवसांपूर्वीच रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या चार महिला हॉकी खेळाडूंनी घरी परतताना खाली बसून रेल्वेतून प्रवास केल्याची माहिती देत खळबळ उडवली होती

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या चार महिला हॉकी खेळाडूंनी घरी परतताना खाली बसून रेल्वेतून प्रवास केल्याची माहिती देत खळबळ उडवली होती. मात्र, या प्रकरणी रेल्वेने स्पष्टीकरण देताना हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. सक्सेना यांनी सांगितले की, ‘हॉकी खेळाडूंनी रांची विमानतळावरून टे्रन पकडली होती, ज्याची कोणतीच पूर्वकल्पना नव्हती. यानंतर टीसीने २० मिनिटांमध्ये खेळाडूंना सीट्स उपलब्ध करून दिल्या. मात्र, हॉकी खेळाडूंना टे्रन पकडण्याची घाई होती, त्यामुळे त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती.’याशिवाय, ‘टीसीबाबत, खेळाडूंना खाली बसावं लागल्याची माहितीही खोटी असून, रेल्वेने याबाबत चौकशी केली आहे,’ असेही रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांमधील माहितीनुसार नमिता टोप्पो, दीप ग्रेस इक्का, लिलिमा मिंच आणि सुनीता लाकडा घरी परतताना रांची ते राउरकेला धावणाऱ्या धनबाद - एल्लेपे एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होत्या. त्या वेळी त्यांना बसण्यास एकही सीट मिळाली नव्हती. त्यांनी टीसीकडे विनंती केल्यानंतरही खेळाडूंना खाली बसून प्रवास करावा लागला.