शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

नेमबाजी-बॅडमिंटन संघ मजबूत असेल

By admin | Updated: December 23, 2015 23:47 IST

आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून पदकाची आशा केली जात आहे.त्यासाठी बॅडमिंटन अणि नेमबाजीत मजबूत भारतीय संघ उतरवला जाईल

नवी दिल्ली : आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून पदकाची आशा केली जात आहे.त्यासाठी बॅडमिंटन अणि नेमबाजीत मजबूत भारतीय संघ उतरवला जाईल, असा विश्वास राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि दिग्गज नेमबाज गगन नारंग यांनी व्यक्त केला आहे. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नारंग म्हणाला की, रिओ आॅलिम्पिकसाठी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला संघ असेल. भारतीय नेमबाजांमध्ये मोठी प्रतिभा आहे. युवा आणि काही अनुभवी खेळाडूंकडून मोठी आशा असेल. भारतीय संघ पाच किंवा सहाचा कोटा पूर्ण करेल, असा विश्वास वाटतो. गेल्या आॅलिम्पिकपेक्षा यावर्षीचा संघ अधिक मजबूत असेल, असेही नारंगने सांगितले. दुसरीकडे, बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद म्हणाला की, आॅलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटन संघही मजबूत असेल. गेल्या वर्षांत या खेळात खूप सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे मोठी अपेक्षा केली जावू शकते.(वृत्तसंस्था)