शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

आशियाडमध्ये पदक जिंकणारच!;नेमबाज राही सरनोबतचे ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 04:42 IST

दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुंबई : दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.आशियाड माझ्यासाठी आव्हानात्मक असून मी तयारी चांगली केली असल्याचे सांगून २७ वर्षांची राही म्हणाली, ‘आशियाडसाठी १५ दिवसांचा अवधी आहे. पाठोपाठ कोरियात विश्व चॅम्पियनशिपचेही आयोजन असेल.’ आशियाडमध्ये पदकाची खात्री आहे काय, असे विचारताच ती म्हणाली, ‘विजय तर निश्चित मिळेल. यात काही शंका नाही.’राहीने २०१० च्या नवी दिल्ली आणि २०१४ च्या ग्लासगो राष्टÑकुलच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदके जिंकली आहेत. खांद्याच्या खालच्या भागात (काखेत) जखम झाल्याने तिला वर्षभर खेळास मुकावे लागले होते. तेव्हापासून तिची कामगिरी खालावत गेली. नव्या दमाने उभारी घेण्यास सज्ज झालेली राही म्हणाली, ‘खेळात स्पर्धा अनुभवणे आवडते. भारतीय महिला यासाठी सज्ज असल्याचाआनंद वाटतो. इंचियोन आशियाडची अंतिम फेरी गाठून कांस्य जिंकले होते. यंदा याहून सरस कामगिरी करण्यास मी सज्ज आहे.’ (वृत्तसंस्था)नेमबाजी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. २०१६ मध्ये जखमेमुळे वर्षभर नेमबाजीस मुकले. २०१७ पासून हवे तसे यश मिळू शकले नाही.- राही सरनोबत

टॅग्स :Sportsक्रीडा