विश्वकप स्पर्धेबरोबर आपला कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री पुन्हा एकदा आपल्या आवडत्या समालोचन कक्षात परतले आहेत. शास्त्रीचा विश्वकप स्पर्धेनंतर टीम इंडियासोबतचा कार्यकाळ संपलेला आहे. शास्त्रीने आयपीएलच्या नवव्या पर्वात उद्घाटन समारंभाचे संचालन केले होते आणि सलामी लढतीत समालोचनानंतर पुरस्कार वितरण समारंभाचे संचालनही केले.
शास्त्री पुन्हा ‘आॅन एअर’
By admin | Updated: April 11, 2016 02:15 IST