शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रिओ ऑलिम्पिक : भारत १२ ते १५ पदक जिंकेल...

By admin | Updated: July 11, 2016 17:54 IST

बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना

नवी मुंबई : बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना, भारतीय ओलिम्पिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू १२ ते १५ पदक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. गतस्पर्धेच्या तुलनेत दुप्पट पदकं जिंकण्यात भारताला यश येईल, असे आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना मेहता म्हणाले की, यंदाच्या स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असून, आम्हाला विश्वास आहे की, भारतीय खेळाडू यावेळी १२ ते १५ पदकं जिंकण्यात यशस्वी होतील. तसेच, आम्हाला प्रत्येक खेळाडूकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असून सायना, जीतू, विकास कृष्णन, टेनिसमध्ये दुहेरी जोडी, तिरंदाजी, कुश्ती आणि हॉकी संघाकडून विशेष आशा आहे, असेही मेहता यांनी सांगितले.
त्याचवेळी, ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे प्रमुख राकेश गुप्ता यांनी मात्र सावध भूमिका घेताना सांगितले की, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये १५ पदक मिळवण्याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, परंतु एक मात्र नक्की की यावेळी भारताला गतआॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक मिळतील.ह्णह्ण २०१२ साली झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदक जिंकले होते.
मिशन ऑलिम्पिकच्या एका अहवालानुसार भारताला यावेळी २० पदकांची आशा आहे. याबाबत विचारले असता गुप्ता यांनी सांगितले की, ह्यह्यमी अजून हा अहवाल पाहिला नसून हा अहवाल बघितल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. आम्ही १५ पदकांची शाश्वती नाही देऊ शकत, मात्र गतस्पर्धेच्या तुलनेत यावेळी नक्कीच अधिक पदक जिंकू.ह्णह्ण
सध्या संघटनेच्या वादामुळे चर्चेत असलेल्या बॉक्सिंग खेळाबाबत गुप्ता यांनी म्हटले की, ह्यह्यराष्ट्रीय संघटना नसल्याने भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी कमी मिळाली. तरीही, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.