शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संबंध संपुष्टात येणार!

By admin | Updated: October 19, 2014 01:25 IST

नाराज असलेल्या बीसीसीआयचा पुढील पाच वर्षार्पयत विंडीजविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबविण्याचा व मोठय़ा रकमेची नुकसानभरपाई मागण्याबाबत विचार आहे.

भारत - वेस्ट इंडीज : द्विपक्षीय क्रिकेट थांबवण्याचा विचार
मुंबई : वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडून माघार घेतल्यामुळे नाराज असलेल्या बीसीसीआयचा पुढील पाच वर्षार्पयत विंडीजविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबविण्याचा व मोठय़ा रकमेची नुकसानभरपाई मागण्याबाबत विचार आहे. विंडीज बोर्डावरील कारवाईचा व नुकसानभरपाईच्या रकमेबाबत 21 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणा:या बीसीसीआय कार्यसमितीच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे.
मनधरणी केल्यानंतर विंडीजचे खेळाडू शुक्रवारी धर्मशाला येथे चौथ्या सामन्यासाठी मैदानात दाखल झाले. त्यांनी दौ:यातील उर्वरित सामन्यातून माघार घेणार असल्याचे बीसीसीआयला कळविले. आता बीसीसीआय विंडीज बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. बोर्डाच्या काही सदस्यांच्या मते, विंडीज क्रिकेट बोर्डाने दौरा अध्र्यावर सोडून रद्द केल्यामुळे बीसीसीआयपुढे अडचण निर्माण केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होणो आवश्यक आहे. भविष्यात विंडीजविरुद्ध कुठल्याही मालिकेचे आयोजन टाळावे व आयपीएलमध्ये विंडीजच्या खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखावे. अनेक सदस्यांच्या मते, यात खेळाडूंचा दोष नसून त्यांना शिक्षा करण्यात येऊ नये. बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर म्हणाले, बोर्डाने कॅरेबियन संघासोबतचे सर्व नाते संपवावे. बीसीसीआयने त्यांची मनधरणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण वेतनाच्या मुद्दय़ावर खेळाडू खेळण्यास तयार नव्हते. मानधनाच्या मुद्दय़ावर खेळाडूंबाबत वाईट वाटते, पण विरोध करण्याचा हा प्रकार योग्य नव्हता, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
कार्यसमितीच्या सदस्यांच्या चर्चेनंतर विंडीजविरुद्ध भविष्यातील दौरे (एफटीपी) कायम ठेवायचा अथवा नाही, याबाबत निर्णय होईल. तसेच आम्ही नुकसानभरपाईची मागणी करणार असून, याची तक्रार आयसीसीकडे करणार आहोत. आम्ही कार्यसमितीची तातडीची बैठक बोलावली असून, त्यात या प्रकरणासह श्रीलंका संघाच्या दौ:याबाबत चर्चा होणार आहे.
- संजय पटेल, सचिव बीसीसीआय