शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शालेय अभ्यासाचे ओझे कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:11 IST

देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासाचे ५० टक्के ओझे कमी करण्याची तसेच शालेय स्तरावर खेळ हा विषय सक्तीचा करण्याची तयारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दाखविली आहे.

नवी दिल्ली : देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासाचे ५० टक्के ओझे कमी करण्याची तसेच शालेय स्तरावर खेळ हा विषय सक्तीचा करण्याची तयारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दाखविली आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ही योजना राबविण्याचा मनोदय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी व्यक्त केला आहे.एका कार्यक्रमात राठोड म्हणाले, ‘शिक्षणात खेळाचा समावेश नसणे ही दुर्दैवी बाब असून २०१९ पर्यंत अभ्यासक्रमातून ५० टक्के भार कमी करण्याची तसेच क्रीडा हा विषय सक्तीचा करण्याची आम्ही तयारी करीत आहोत. खेळांना नवी उभारी देण्यासाठी क्रीडा मंत्रालय सर्वंकष प्रयत्न करीत आहे. २०२२ पर्यंत खेळांवर अधिक पैसा खर्च करता यावा यासाठी साईने (बदललेले नाव- स्पोर्टस् इंडिया) आपल्या कर्मचारी संख्येत ५० टक्के कपात करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.यंदा आमच्याकडे खेळात प्राविण्य राखणाऱ्या २० शाळा असतील. सरकार प्रत्येक शाळेवर सात ते दहा कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक शाळेत दोन अथवा तीन मुख्य खेळ ठेवण्यात येतील. याच खेळांवर त्यांना शंभर टक्के लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. २०१९ च्या रग्बी विश्वचषकाचे भारतात स्वागतप्रसंगी राठोड यांनी चषकाचे अनावरण देखील केले.>सट्टेबाजीला मान्यता देण्याचा विचार नाहीसट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे राज्यवर्धनसिंग राठोड यांनी राज्यसभेत सांगितले. विधी आयोगाने ५ जुलै रोजी दिलेल्या अहवालात खेळातील सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे स्पष्ट केले. सट्टेबाजी व जुगार कायदा विषय राज्यसूचीत मोडतो, असे राठोड म्हणाले.