शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज : विराट

By admin | Updated: September 21, 2016 20:18 IST

ग्रीनपार्क सर्वांत जुने आणि ऐतिहासिक स्टेडियम आहे. येथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ५०० वी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. २१ : ग्रीनपार्क सर्वांत जुने आणि ऐतिहासिक स्टेडियम आहे. येथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ५०० वी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले. यंदाच्या सत्रात अनेक सामन्यांचे आयोजन होणार असल्याचे सांगून विराटने भारतीय संघ सर्वोत्तम स्थानावर विराजमान होण्यासाठी तयार आणि उत्साही असल्याचे सांगितले. ईशांतऐवजी ज्याला संधी मिळेल त्याने चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत चार की पाच गोलंदाज खेळतील याचा निर्णय सामना सुरू होण्याआधीच होईल, असे तो म्हणाला.

विकेटकडे फारसे लक्ष नसून सामना जिंकणे आणि त्यासाठी चांगली कामगिरी करणे हेच लक्ष्य असल्याचे विराटने सांगितले. उभय संघांकडे चांगले फिरकीपटू आहेत. आम्ही मात्र गोलंदाजीसोबतच फलंदाजीकडेही विशेष लक्ष देणार आहोत. चॅम्पियन बनायचे असेल तर प्रतिस्पर्धी संघाला कुठलीही संधी देऊ नका, अशी आपली भावना असून प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत मानू नका. पण अर्धा तास शिथिलता बाळगली तरी सामना हातचा घालविण्याची भीती असल्याची सावध भावना विराटने व्यक्त केली.