शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रवीशास्त्रींच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते - गौतम गंभीर

By admin | Updated: June 30, 2016 17:28 IST

कोच पदावरून भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात माजी कर्णधार बिशनसिंग बेदी नंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने उडी घेतली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 : कोच पदावरून भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात माजी कर्णधार बिशनसिंग बेदी नंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने उडी घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवीशास्त्री यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तो म्हणाला, रवीशास्त्री यांच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते. कुंबळे सर्वोत्कृष्ट पसंती असून ती कठोर मेहनत घेणारी व्यक्ती आहे. 
 
माजी खेळाडू आणि सध्या समालोचक असलेला संजय मांजरेकर याने टिट्वटरवर मत मांडताना कुंबळेला पाठिंबा दिला. तो म्हणाला, माझ्यामते रवी कोचपदासाठी निवड न झाल्याने हताश आहे. हा त्याच्यासाठी नवा अनुभव असेल कारण बीसीसीआयने कोचपदी उत्कृष्ट व्यक्तीची निवड केली आहे.  गंभीर याने रवी शास्त्रीच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत एकप्रकारे गांगुलीला पाठिंबा दर्शवला आहे. 
 
अनिल कुंबळे मुख्य कोच बनल्यानंतर शास्त्री यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करीत वादाला तोंड फोडले होते. मी मुलाखत देत असताना तीन सदस्यीय पॅनलमधील सौरभ गांगुली याने अनुपस्थिती दर्शवीत माझा अपमान केल्याची भावना शास्त्रीने व्यक्त केली होती.

 

(शास्त्रींनी हवेत उड्या मारू नये, रागावलेल्या गांगुलीचा शाब्दिक वार)

कोचपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रीकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते. या मुद्याला फार महत्त्व न देता कुंबळे यांनी संघबांधणीत खेळाडू सर्वांत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कोच बनल्यानंतर मी सर्वांत आधी रवी शास्त्री यांना फोन केला. त्यांच्या अनुभवाचा लाभ मला होणार आहे. भारतीय संघाने तिन्ही प्रकारात वर्चस्व गाजवावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे असे कुंबळेने स्पष्ट केले.