शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

रणजी कर्नाटक

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कर्नाटकचे वर्चस्व

कर्नाटकचे वर्चस्व
रणजी करंडक : आसाम ३ बाद ५८
इंदूर : पहिल्या डावात ४५२ धावांची दमदार मजल मारणाऱ्या कर्नाटक संघाने दुसऱ्या दिवसअखेर आसामची पहिल्या डावात ३ बाद ५८ अशी अवस्था करीत रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वर्चस्व मिळविले आहे.
कालच्या २ बाद ३०२ धावसंख्येवरून पुढे खेळताना कर्नाटकने आज ५४.२ षटकांत १५० धावांची भर घातली. सलामीवीर रॉबिन उथप्पाने १५३ धावांची खेळी केली. रविकुमार समर्थला (४६) आज केवळ ७ धावांची भर घालता आली. मनीष पांडे याने ३६ धावांचे योगदान दिले. यष्टिरक्षक चिदंबरम गौतम ४४ धावा काढून नाबाद राहिला तर तळाचा फलंदाज श्रेयस गोपाल याने ३८ धावांचे योगदान दिले. आसामतर्फे कृष्णा दास सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १०१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
प्रत्युत्तरात खेळताना आसामची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर पल्लवकुमार दास व शिवशंकर राय अनुक्रमे ११ व १६ धावा काढून तंबूत परतले. कर्णधार धीरज जाधवही (३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मंगळवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी गोकुल शर्मा (१८) व यष्टिरक्षक फलंदाज अरुण कार्तिक (५) खेळपट्टीवर होते. कर्नाटकतर्फे गोपालने ६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. श्रीनाथ अरविंदने एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)