शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

क्रिकेटपटूंच्या एजंटांवर बंदी घालण्याची रणतुंगा यांची मागणी

By admin | Updated: July 15, 2017 00:41 IST

श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो

कोलंबो : ‘श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो,’ याकडे लक्ष वेधताना विश्वचषक विजेत्या संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने या एजंटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मला अधिकार दिल्यास या एजंटांना वठणीवर आणतोच, असेही रणतुंगा म्हणाला.या एजंटांवर कायदेशीर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचाही विचार रणतुंगाने बोलून दाखविला. एजंटांमुळेच देशतील क्रिकेटचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत झिम्बाब्वेकडून झालेला दारुण पराभव हा याचाच परिणाम असल्याचा निष्कर्ष त्याने काढला. खेळाडू कर भरतात की केवळ पैसा देशाबाहेर घेऊन जातात, याचीही कठोर चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.२0१५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी रणतुंगा स्वत: समालोचनाची जबाबदारी पार पाडत होते. लंकेच्या गोलंदाजीवर त्यांनी सामन्यादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. रणतुंगा यांच्या आरोपांना भारतीय खेळाडूंनी फेटाळून लावले असून क्रिकेटपटू गौतम गंभीर याने रणतुंगाचे वक्तव्य अपमानजनक असल्याचे म्हंंटले आहे. अंतिम सामन्यात ९७ धावा करुन विजयात सिंहाचा वाटा उचललेल्या गंभीरने रणतुंगा यांना पुराव्यानिशी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. विश्वविजेत्या संघाचा गोलंदाज आशिष नेहरा यानेही यावर नाराजी व्यकत करताना १९९६ च्या वर्ल्ड कपमधील त्यांच्या विश्वविजयावर मी प्रश्न उपस्थित करु शकतो, असे म्हंटले आहे. (वृत्तसंस्था)>२0११ च्या विश्वचषकातील पराभवाचीही चौकशी करा...२०११ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या पराभवाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी देखील रणतुंगाने केली. माजी खेळाडू कुमार संगकारा याने रणतुंगावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना रणतुंगाने ही मागणी केली. २००९ मध्ये पाकिस्तानचा दौऱ्यात श्रीलंकेच्या संघावर अतिरेकी हल्ला झाला होता. यानंतर संगकाराने हा दौरा कोणाच्या सहमतीने आखला गेला याची चौकशी करण्याची मागणी केली होती. संगकाराच्या आरोपांना रणतुंगाने जोरदार प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,‘ ‘जर संगकाराला पाकिस्तान दौऱ्याची चौकशी हवी असेल, तर ती नक्की झाली पाहीजे. सोबतच २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेमके काय घडले याचीही चौकशी व्हायला पाहिजे.