शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

तिसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी

By admin | Updated: July 5, 2016 00:08 IST

औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता.

औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे तापमानात कमालीची घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळपर्यंत शहरात केवळ ५ मि. मी. पावसाची नोंद झाली.गेल्या तीन दिवसांपासून शहरावर वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभर शहरात रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर आज सोमवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजेनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे शहरालगतच्या भागातील रस्ते चिखलमय झाले. शहरातील दैनंदिन जीवनावरही पावसाचा परिणाम दिसून आला. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळपर्यंत केवळ ५ मि. मी. पावसाची नोंद झाली.