शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
4
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
5
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
6
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
7
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
8
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
9
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
10
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
11
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
12
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
13
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
14
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
16
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
17
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
18
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
19
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
20
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

रेल्वेने केले राजस्थानला 35 धावांत गारद

By admin | Updated: November 12, 2014 01:43 IST

मध्य विभाग विजय हजारे करंडक स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रेल्वेने राजस्थानचा डाव केवळ 35 धावांत गुंडाळला.

नागपूर : मध्य विभाग विजय हजारे करंडक स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रेल्वेने राजस्थानचा डाव केवळ 35 धावांत गुंडाळला. विजयासाठी आवश्यक धावा रेल्वेने 5.3 षटकांत पूर्ण केल्या. भारतात स्थानिक वन-डे स्पर्धेमध्ये ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. 
लिस्ट ‘अ’ सामन्यात धावसंख्येच्या निचांकाची नोंद 
सौराष्ट्र संघाच्या नावावर आहे. 2क्क्क् मध्ये मुंबईविरुद्ध सौराष्ट्र संघ 
34 धावांत गारद झाला होता. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जगातील ही सातव्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे.
राजस्थानचा कर्णधार पंकज सिंगने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण राजस्थानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. रेल्वेचा वेगवान गोलंदाज अनुरित सिंगने 8 षटकांत 16 धावांच्या मोबदल्यात 5, तर अमित मिश्रने 7.3 षटकांत 18 धावांत 5 बळी घेतले. राजस्थानतर्फे सर्वाधिक 13 धावा अरजित गुप्ताने केल्या.