शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुलचे शानदार शतक, भारत दिवसअखेर ६ बाद ३१९

By admin | Updated: August 20, 2015 17:44 IST

के.एल.राहुलने शानदार शतक झळकावल्याने भारताची स्थिती मजबूत झाली असून भारताने ८७.२ षटकात ३१९ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. २० -  के. एल. राहुलने शानदार शतक (१०५) झळकावल्याने आणि रोहित शर्मा (७९) व विराट कोहली (७८) यांच्या अर्धशतकी खेऴीमुळे  भारताची स्थिती मजबूत झाली असून भारताने दिवसअखेर ८७.२ षटकात ३१९ धावा केल्या आहेत.  के. एल राहुलचे हे कारकिर्दीतील दुसरे शतक आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताचे मुरली विजय (०) व अजिंक्य रहाणे (४) हे दोन महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची स्थिती २ बाद २० अशी बिकट होती. मात्र विराट कोहली आणि  के. एल. राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. कोहली ७८ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या जोडीला आलेला स्टुअर्ट बिन्नीही लवकर बाद झाला. स्टुअर्ट बिन्नीने दहा धावा केल्या. त्यानंतर आलेला रिधिमान साहा आणि रोहित शर्माला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित शर्माच ७९ धावांवर बाद झाला. रिधिमान साहा १९ धावांवर नाबाद राहिला आहे. 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-० अशा पिछाडीवर असून हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दरम्यान आज भारतीय संघात काही बदल करण्यात आले असून शिखर धवन, हरभजन सिंग व वरूण अॅरॉनऐवजी मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी व उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.