शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये राहुल, ज्योतीची छाप

By admin | Updated: August 22, 2016 04:32 IST

धावपटू राहुल कुमार पाल आणि ज्योती चौहान यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावत मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये छाप पाडली.

मुंबई : धावपटू राहुल कुमार पाल आणि ज्योती चौहान यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावत मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये छाप पाडली. १५ हजारांहून अधिक धावपटूंमधून १: ०४: २८ सेकंदात २१ किमीचे अंतर पूर्ण करत राहूलने अजिंक्यपदावर नाव कोरले. तर कालिदास हिरवेला १:०४.३१ सेकंदासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दामोर मोहनभाईने १: ०५: ०१ सेंकद ही वेळ नोंदवून तिसऱ्या स्थानी झेप घेतली.महिला गटातील अर्धमॅरेथॉनमध्ये ज्योती चौहानने ०१:२८.२५ सेकंद या वेळेसह विजेतेपद मिळवले. तर सीमाने ०१:२९.३२ सेकंद वेळेसह दुसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या १० किमी स्पर्धेत परशुराम भोयने पहिले स्थान मिळवले. दिनेश गुरुनाथला दुसरे आणि अमित भगवान मालीला तिसरे स्थान मिळाले. महिलांमध्ये आरती सुरवसेने अव्वल क्रमांक मिळवला. तर दुसरे आणि तिसरे स्थान अनुक्रमे प्रियंका नवकूदकर, अर्पिता नागराज यांनी मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)>प्रत्येक धावपटू हाहिरोच आहे - सचिनभारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अर्ध मॅरेथॉनचे फ्लॅगआॅफ केले. यावेळी सचिन म्हणाला की, निरोगी आयुष्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अनुभवणे गरजेचे आहे. धावपळीच्या आयुष्यात नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. निरोगी देश घडवण्यासाठी निरोगी नागरिक असणे आवश्यक असून, अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक धावपटू हा हिरोच आहे. २१ किमी हे अंतर पार करणे सोपे नाही. ते पार करण्यासाठी नियोजन, शिस्त आणि अंतर पूर्ण करण्याची जिद्द आवश्यक आहे. या सगळ््या गोष्टीं मॅरेथॉनमधील धावपटूंमध्ये आहे.