शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

क्वीन्स ओव्हलचे मैदान खराब होते

By admin | Updated: August 25, 2016 04:28 IST

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचे स्थळ क्वीन्स ओव्हलचे मैदान हे खराब असल्याचे सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले.

दुबई : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचे स्थळ क्वीन्स ओव्हलचे मैदान हे खराब असल्याचे सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले. पावसामुळे क्वीन्स ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी फक्त २२ षटकांचाच सामना होऊ शकला. त्यानंतर मैदान खराब झाल्यामुळे सलग चार दिवस खेळ न झाल्याने सामना अनिर्णीत राहिला होता. हा सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारताला कसोटी रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान गमवावे लागले. सामनाधिकाऱ्यांनी क्वीन्स ओव्हल मैदानाशिवाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीचे डरबन येथील किंग्समीड मैदानदेखील खराब असल्याचे घोषित केले आहे. आयसीसीच्या मॅच रेफरीचे एलिट पॅनलचे सदस्य अँडी पाइक्रॉफ्ट आणि रंजन मदुगले यांनी आयसीसीला सोपवण्यात आलेल्या आपल्या अहवालात हे दोन्ही मैदान खराब असल्याचे सांगताना त्यावर आपली चिंता व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)>विंडिज बोर्डाला १४ दिवसांचा कालावधीआयसीसीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, हा अहवाल आता दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डला (डब्ल्यूआयसीबी) पाठवला आहे आणि त्यांना अहवालाचे उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आयसीसीचे जनरल मॅनेजर (क्रिकेट) ज्योफ एलरडाईस आणि मदुगले सीएसएच्या उत्तराचे समीक्षण करतील आणि एलरडाईस व डेव्हिड बून डे डब्ल्यूआयसीसीबीच्या उत्तराचे आकलन करतील.