शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

पी.व्ही. सिंधू, ललिता बाबरला राज्य शासनाचे ७५ लाख

By admin | Updated: September 7, 2016 03:34 IST

राज्याच्या कारभारात खेळ हा दूर्लक्षित राहिलेला घटक आहे, पण आम्ही पुन्हा खेळाला प्राधान्य क्रम देणार आहोत, पुढच्या आॅलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू देशाला पदक मिळवून देण्यात यशस्वी होतील

मुंबई : राज्याच्या कारभारात खेळ हा दूर्लक्षित राहिलेला घटक आहे, पण आम्ही पुन्हा खेळाला प्राधान्य क्रम देणार आहोत, पुढच्या आॅलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू देशाला पदक मिळवून देण्यात यशस्वी होतील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. राज्य बॅडमिंटन संघटनेतर्फे सिंधू आणि गोपिचंद यांचा सत्कार सोहळा मुख्यंत्र्याच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ‘रिओ’मधील पदक विजेत्या सिंधू, ललिता बाबरला ७५ लाखांसह महाराष्ट्रातील इतर आॅलिम्पिकवीरांसाठी एकूण सव्वापाच कोटी रुपये बक्षिसाची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री म्हणाले, आजची नवी पिढी टिव्ही आणि मोबाईल गेमध्येच रमलेली असते, मातीतील खेळापासून ही पिढी वंचित रहात आहे, म्हणून खेळाचे ज्ञान त्यांना लहानपणीच समवून सांगणे आणि पटवून देण्याची आवश्यकता आहे. राज्याची क्रीडा परंपरा देदिप्यमान आहे, आपल्याकडे भरपूर मैदाने आहेत पण ती आज ओस पडत चालली आहेत. त्याची निगा आणि व्यवस्थापन करणे आज आव्हान बनले आहे, पण केवळ मैदान आणि सुविधाही असणे पुरेसे ठरणार नाही कारण खेळाडू घडवण्यासाठी गोपीचंदसारखे प्रशिक्षक आणि सरावात झोकून देणाऱ्या सिंधू सारख्या खेळाडू हव्यात असे मुख्यमंत्री म्हणाले.गोपीचंद यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय क्रीडा क्षेत्राचे वास्तव मांडले, लहाणपणापासून क्रीडा प्रशिक्षण किती गरजेचे आहे हे ठासून सांगितले. खेळाच्या ज्ञानाचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे. त्यानंतर मैदानाची संख्या आणि सुविधा अशा क्रमाने प्रगती करता येते, असे त्यांनी सांगितले.