शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

पुजारा नाबाद राहणारा चौथा सलामीवीर

By admin | Updated: August 30, 2015 22:49 IST

चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना अखेरपर्यंत नाबाद राहणारा भारताचा चौथा आणि जगातील ४५ वा फलंदाज ठरला आहे.

कोलंबो : चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना अखेरपर्यंत नाबाद राहणारा भारताचा चौथा आणि जगातील ४५ वा फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात हा विक्रम नोंदवला. प्रदीर्घ कालावधीनंतर अंतिम संघात स्थान मिळालेल्या पुजारावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दुसऱ्या टोकाकडून फलंदाज बाद होत असताना पुजाराने एक टोक सांभाळून ठेवले आणि अखेर १४५ धावा काढून नाबाद राहिला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या आहेत. द्रविडने नाबाद १४६ धावांची खेळी केली होती. द्रविड पुजाराप्रमाणे आपल्या आवडीच्या तिसऱ्या स्थानाऐवजी सलामीला आला होता, हा योगयोग आहे.आॅस्ट्रेलियाचे वुडफुल आणि बिल लॉरी, इंग्लंडचे लेन हटन आणि न्यूझीलंडचे ग्लेन टर्नर यांनी अशी कामगिरी प्रत्येकी दोनदा केली आहे. भारतातर्फे सुनील गावस्कर यांनी हा विक्रम सर्वप्रथम नोंदवला त्यांनी १९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैसलाबादमध्ये हा विक्रम नोंदवताना नाबाद १२७ धावांची खेळी केली होती. वीरेंद्र सेहवागने २००८ मध्ये गॉल कसोटीमध्ये नाबाद २०१ धावांची खेळी करीत गावस्कर यांच्या क्लबमध्ये स्थान मिळवले. राहुल द्रविडने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीमध्ये हा विक्रम नोंदवला.(वृत्तसंस्था)