शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

पुजारा नाबाद राहणारा चौथा सलामीवीर

By admin | Updated: August 30, 2015 22:49 IST

चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना अखेरपर्यंत नाबाद राहणारा भारताचा चौथा आणि जगातील ४५ वा फलंदाज ठरला आहे.

कोलंबो : चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना अखेरपर्यंत नाबाद राहणारा भारताचा चौथा आणि जगातील ४५ वा फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात हा विक्रम नोंदवला. प्रदीर्घ कालावधीनंतर अंतिम संघात स्थान मिळालेल्या पुजारावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दुसऱ्या टोकाकडून फलंदाज बाद होत असताना पुजाराने एक टोक सांभाळून ठेवले आणि अखेर १४५ धावा काढून नाबाद राहिला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या आहेत. द्रविडने नाबाद १४६ धावांची खेळी केली होती. द्रविड पुजाराप्रमाणे आपल्या आवडीच्या तिसऱ्या स्थानाऐवजी सलामीला आला होता, हा योगयोग आहे.आॅस्ट्रेलियाचे वुडफुल आणि बिल लॉरी, इंग्लंडचे लेन हटन आणि न्यूझीलंडचे ग्लेन टर्नर यांनी अशी कामगिरी प्रत्येकी दोनदा केली आहे. भारतातर्फे सुनील गावस्कर यांनी हा विक्रम सर्वप्रथम नोंदवला त्यांनी १९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैसलाबादमध्ये हा विक्रम नोंदवताना नाबाद १२७ धावांची खेळी केली होती. वीरेंद्र सेहवागने २००८ मध्ये गॉल कसोटीमध्ये नाबाद २०१ धावांची खेळी करीत गावस्कर यांच्या क्लबमध्ये स्थान मिळवले. राहुल द्रविडने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीमध्ये हा विक्रम नोंदवला.(वृत्तसंस्था)