शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

पुजारा, इशांत आयसीसीच्या अव्वल २० खेळाडूंमध्ये

By admin | Updated: September 2, 2015 16:24 IST

भारताला श्रीलंकेत तब्बल २२ वर्षांनी कसोटी मालिका जिंकून देण्यात सिंहाचा वाटा असलेले चेतेश्वर पुजारा व इशांत शर्मा यांचा आयसीसीच्या कसोटी रँकिंगमधील पहिल्या २० खेळाडूंमध्ये

ऑनलाइन लोकमत

दुबई, दि. २ - भारताला श्रीलंकेत तब्बल २२ वर्षांनी कसोटी मालिका जिंकून देण्यात सिंहाचा वाटा असलेले चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा या दोघांचाही आयसीसीच्या कसोटी रँकिंगमधील पहिल्या २० खेळाडूंमध्य समावेश झाला आहे. चेतेश्वर पुजारा अव्वल फलंदाजांमध्ये २० स्थानावर तर कसोटीत २०० बळी टिपणारा इशांत शर्मा  गोलंदाजांमध्ये १८ व्या स्थानावर आहे.
मंगळवारी (१ सप्टेंबर) भारताने श्रीलंकेविरोधातील तिसरी कसोटी जिंकून मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आणि भारताने तब्बल २२ वर्षांनी श्रीलंकेवर त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत विजय नोंदवला. या तिस-या कसोटीत चेतेश्वर पुजाराने जोरदार फलंदाजी करत नाबाद १४५ धावांची खेळी केली असून त्याला प्रथमच आयसीसीच्या अव्वल २० फलंदाजांमध्ये समावेश मिळाला आहे. तर कर्णधार विराट कोहली ११व्या स्थानावर आहे. दरम्यान या कसोटीत तब्बल ८ बळी टिपून २०० कसोटी बळींचा विक्रम नोंदवणारा इशांत शर्मा अव्वल फलंदाजांमध्ये १८ व्या स्थानावर आहे. तर या कसोटी मालिकेत तब्बल २१ बळी टिपून 'मॅन ऑफ दि सीरिज' ठरलेला आर. अश्विन या रॅंकिंगमध्ये ८व्या स्थानावर आहे.