शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

भारत-विंडीज टी-२० मालिकेची शक्यता

By admin | Updated: July 29, 2016 03:21 IST

भारत-वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे उभय देशांत टी-२० मालिकेचे आयोजन करण्याविषयी चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे उभय देशांत टी-२० मालिकेचे आयोजन करण्याविषयी चर्चा होणार आहे.बीसीसीआय आणि विंडीज क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये पुढील महिन्यात फ्लोरिडात टी-२० मालिका आयोजन करण्यासंदर्भात आगामी बुधवार, गुरुवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. कसोटी मालिका आटोपताच टी-२० मालिका होऊ शकते का, याची चाचपणी बैठकीत केली जाईल. कसोटी मालिकेचा समारोप २२ आॅगस्ट रोजी त्रिनिदाद येथे होईल. २४ आॅगस्ट ते २७ आॅगस्ट आणि २८ आॅगस्ट हे दिवस टी-२० सामन्यांचे आयोजन करण्यासाठी उपलब्ध असतील. याआधी २०१२ मध्ये वेस्ट इंडीजने न्यूझिलंडविरुद्ध अमेरिकेत दोन टी-२० सामने खेळले होते, पण आयसीसीने जून २०१५ मध्ये अमेरिकेच्या क्रिकेट बोर्डावर निलंबन बजावले. आॅगस्टमधील मालिकेला मंजुरी मिळाल्यास २०१२ नंतर अमेरिकेत ही पहिलीच मालिका असेल. (वृत्तसंस्था)