शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'अजिंक्य'ने गाठले यशाचे 'शिखर'

By admin | Updated: September 2, 2014 21:35 IST

अजिंक्य रहाणेने तब्बल १० चौकार व चार षटकार लगावत १०६ धावा केल्याने भारतीय क्रिकेट रसिकांच्या उत्साहाला उधाण आले होते

ऑनलाइन लोकमत
बर्निंगहॅम,दि. २ - अजिंक्य रहाणेने तब्बल १० चौकार व चार षटकार लगावत १०६ धावा केल्याने भारतीय क्रिकेट रसिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्याला सामनवीर म्हणून गौरवण्यात आल्यावर स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. भारतासमोर २०७ धावांचे आव्हान असताना २१२ धावा करत भारताने विजय मिळवला आहे. अजिंक्य राहाणे व शिखर धवन या जोडगोळीच्या धावांनीच सामना जिंकला. रहाणेचा झेल गेल्यानंतर विराट कोहली खेळपट्टीवर आला असता त्याला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. कोहलीच्या जेमतेम नऊ धावा झाल्या असताना भारताने सामना जिंकला. तसेच रहाणे पाठोपाठ शिखर धवननेही ११ चौकार व ४ षटकार लगावत तब्बल ९७ धावा केल्या. आटोकाट प्रयत्नकरूनही धवन व रहाणेची जोडी फोडण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश येत नव्हते. जेव्हा रहाणेबाद झाला त्यावेळी त्याचे शतक पूर्ण झाले होते. तसेच भारताला सामना जिंकायला २५ धवांचीच गरज होती. इंग्लंडच्या गोलंदाजांपैकी हॅरी गुर्निच्या गोलंदाजीवर ५१ धावा मिळाल्या. तर क्रिस वॉक्स व मोईन अलीच्या गोलंदाजीवर प्रत्येकी ४० धावा केल्याने त्यांचे धाबे दणाणले होते.