शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चांगल्या खेळाकडे लक्ष द्या : गावसकर

By admin | Updated: August 16, 2015 22:42 IST

श्रीलंकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीमध्ये विजयाच्या मार्गावर असताना चौथ्या दिवशी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला अनपेक्षितपणे पराभवाचे तोंड पाहावे

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीमध्ये विजयाच्या मार्गावर असताना चौथ्या दिवशी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला अनपेक्षितपणे पराभवाचे तोंड पाहावे लागले. यामुळे भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला कठोर शब्दांत खडसावले असून, आक्रमक खेळ आणि खेळातील प्रयोगांवर होणाऱ्या चर्चा थांबवा आणि चांगल्या प्रकारे खेळ कसा होईल याकडे लक्ष द्या, असे सुनावले.माझ्या मते आपण प्रायोगिक खेळ किंवा आक्रमक खेळावरील चर्चेला थांबवून खेळाकडे पुर्ण लक्ष देणे जरुरी आहे. खेळाचा पुरेपुर आनंद घेण्याची गरज आहे. आपण कशाप्रकारे क्रिकेट खेळणार आहोत, याविषयी इतरांना स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, असेही गावसकर यांनी सांगितले.लंकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीतील कामगिरीविषयी गावसकर यांनी सांगितले की, भारताच्या सर्वात निराशाजनक पराभवापैकी हा एक पराभव आहे. कारण मोठ्या आघाडीनंतर तुम्हाला विजयाची अपेक्षा असते. मात्र दुसऱ्या डावात भारताने लौकिकानुसार गोलंदाजी व फलंदाजी केली नाही. याव्यतिरीक्त पुढील दोन सामन्यांत बाजी मारुन भारतामध्ये मालिका विजयाची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)