शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पाकने विश्वकप स्पर्धेवर बहिष्कार टाकू नये

By admin | Updated: December 13, 2015 23:18 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात

कराची : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतात होणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करू नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बोर्डाला दिला आहे. अक्रम म्हणाला, ‘‘भारत पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ घेत आहे. पण ही मालिका आता झाली नाही तरी भविष्यात लवकरच होईल, अशी आशा आहे. भारतीय बोर्डाने खेळण्यास इच्छुक आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट उत्तर द्यायला हवे. त्यामुळे हा मुद्दा निकाली निघेल.’’दरम्यान, पाकिस्तानने कुठल्याही परिस्थितीत विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार करू नये, असेही अक्रम म्हणाला.अक्रमने सांगितले, ‘विश्व टी-२० आयसीसीची स्पर्धा असून यात कुठल्याही परिस्थितीत खेळणे आवश्यक आहे. जर आम्ही असे केले नाही तर प्रदीर्घ कालावधीपर्यंत नुकसान सोसावे लागेल.’पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान म्हणाले होते, की पीसीबी विश्व टी-२० स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी सरकारकडून सुरक्षेची हमी मागणार आहे.अक्रम म्हणाला, ‘भारतात मला तसेच प्रेम मिळाले जसे पाकिस्तानमध्ये सचिन तेंडुलकरला मिळाले.’(वृत्तसंस्था)विश्व टी-२० स्पर्धेत न खेळल्यामुळे आमच्या खेळाडूंवर आणि आमच्या क्रिकेटवर परिणाम होईल. भारत आमच्यासोबत खेळण्यास इच्छुक नाही तर कुठली अडचण नाही. आम्ही त्यांच्यासोबत न खेळताही जीवन जगू शकतो. आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो तरी त्यामुळे दहशतवादाची समस्या संपणार नाही.- वसीम अक्रम, माजी कर्णधार, पाकिस्तान