शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

पाकिस्तान क्रिकेट संघ अखेर भारतात दाखल

By admin | Updated: March 12, 2016 20:47 IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ अखेर भारतात दाखल झाला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख बंदोबस्तात संघाचं स्वागत करण्यात आलं

ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. १२ - टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ अखेर भारतात दाखल झाला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख बंदोबस्तात संघाचं स्वागत करण्यात आलं. पाकिस्तान संघ या वर्ल्डकपमध्ये खेळेल की नाही याबाबत साशंका व्यक्त केली जात होती. अखेर पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना होणार हे नक्की झालं आहे. 19 मार्चला भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे.
 
सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तान संघाला भारतात पाठवण्यास पाकिस्तान सरकार नकार देत होते. शेवटी सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर हिमाचल प्रदेशमीधील धरमशाला येथून हा सामना कोलकात्यामधील इडन गार्डनवर हलवण्यात आला. मात्र तरीही पाकिस्तान सरकार सुरक्षेची हमी मागत होते. शेवटी पाकिस्तान सरकारने संघाला भारतात पाठवले असून शनिवारी रात्री पाकिस्तान संघ विमानतळावर पोहोचला.