शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

१९ वर्षे विश्वचषकात खेळाडूंना एकदाच संधी : बीसीसीआय ठाम

By admin | Updated: June 30, 2016 20:16 IST

ज्युनियर विश्वचषकांत(१९ वर्षांखालील) खेळाडूंना केवळ एकदा संधी देण्याचा निर्णय बीसीसीआय कार्यकारिणीने नुकताच घेतला.

नवी दिल्ली : ज्युनियर विश्वचषकांत(१९ वर्षांखालील) खेळाडूंना केवळ एकदा संधी देण्याचा निर्णय बीसीसीआय कार्यकारिणीने नुकताच घेतला. यामुळे खेळाडूंच्या वयाची अफरातफर थांबेल असा विश्वास १९ वर्षे गटाच्या भारतीयसंघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला. वयाची अट पाळण्याबाबत काटेकोर असलेला द्रविड म्हणाला,ह्य१९ वर्षांखालीलविश्वचषकात एकदाच खेळण्याची परवानगी असल्याने वय लपविणाऱ्या खेळाडूंना वचक बसेल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास १९ वर्षे क्रिकेट हे निकालासाठी नव्हे तर संधीसाठी असते. येथे निकालाऐवजी अनुभवावर भर असावा. नव्या नियमांमुळे दूरगामी परिणाम येतील. बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे भावी पिढीतील क्रिकेटपटूंवर सकारात्मक परिणाम होतील. वय लपविणे ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. बीसीसीआयने जी पावले उचलली त्याचे चांगले निकाल येतील.

१९ वर्षे गटात दोनदा खेळण्याचा विचार वाईट नाही. पण यामुळे इतरांना संधी मिळत नाही. खेळाडू १६ वर्षे गटात खेळताना कधी अस्थी चाचणी(बोन टेस्ट) करीत नाही. तो पुढे अनेक वर्षे १९ वर्षे गटातही खेळत राहतो. बीसीसीआयच्या निर्णयामुळे अशा खेळाडूंच्या गैरप्रकारांना खीळ बसणार आहे. १६ वर्षांत चांगला खेळाडू म्हणून पुढे येणारा खेळाडू पुढील दोन वर्षे १९ वर्षे गटातखेळणे वाईट नाही. पण १७ वर्षांच्या वयात खेळाकडे येणारे खेळाडू वारंवार १९ वर्षे गटात खेळत असतील तर अन्य खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो, असे द्रविडने नमूद केले.

दोनदा विश्वचषकात सहभागी झालेले खेळाडू

रवींद्र जडेजा २००६ आणि २००८, विजय झोल २००२ आणि २००४, संदीप शर्मा २०१०आणि २०१२, सर्फराज खान २०१४ आणि २०१६, रिकी भूई २०१४ आणि २०१६, आवेश खान२०१४ आणि २०१६.