शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

आता ११ऐवजी १४ खेळाडू सामना खेळणार

By admin | Updated: October 10, 2016 04:20 IST

शालेय क्रिकेट स्पर्धेत ११ऐवजी १४ खेळाडू खेळविण्याच्या कल्पनेला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) हिरवा झेंडा दाखवला. नुकताच एमसीएने एक प्रस्ताव सादर

मुंबई : शालेय क्रिकेट स्पर्धेत ११ऐवजी १४ खेळाडू खेळविण्याच्या कल्पनेला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) हिरवा झेंडा दाखवला. नुकताच एमसीएने एक प्रस्ताव सादर केला असून, त्यानुसार शालेय क्रिकेट सामन्यात ११ऐवजी १४ खेळाडू खेळताना दिसतील.विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटची अधिक क्रेझ निर्माण करण्यासाठी एमसीएने हा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गाईल्स व हॅरिस शिल्ड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेद्वारे होईल. याबाबत, एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले की, ‘‘नुकताच एमसीएने १४ खेळाडू खेळविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, हॅरिश व गाईल्स शिल्ड स्पर्धेपासून हा निर्णय लागू करण्यात येईल.’’ सामन्यात प्रत्येक संघाला सर्वश्रेष्ठ फलंदाज व गोलंदाजांसह उतरता येईल. (वृत्तसंस्था)