शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पुनरागमन नव्हे, ही तर सातत्यपूर्ण कामगिरी - तेजस्विनी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:07 IST

‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे.

मुंबई :‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे.कोल्हापूरच्या तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात सुवर्ण पदक तर ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे. ती म्हणाली,‘जे मला ओळखत नाहीत, त्यांच्या मते हे पुनरागमन असू शकते. माझ्यामते माझा खेळातील प्रवास सातत्यपूर्ण असाच आहे. २०१४ च्या राष्टÑकुलनंतर कौटुंबिक कारणास्तव मी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर कामगिरी निराशाजनक झाल्याने माझी निवड होऊ शकली नव्हती. २०१५ नंतर मी भारतीय संघात अव्वल स्थानी असून कामगिरीही चांगली झाली आहे. मी दीर्घ ब्रेक घेत पुनरागमन केलेले नाही. राष्टÑकुल आणि आशियाड हे २०२० च्या आॅलिम्पिकची तयारी करण्यास मोलाची भूमिका बाजवतील.’नेमबाजीचा प्रवास कधीपर्यंत सुरू ठेवणार असा प्रश्न विचारताच तेजस्विनी म्हणाली,‘माझी आवड असेपर्यंत नेमबाजी सुरुच राहील. २०२० चे आॅलिम्पिक माझ्यासाठी मोलाचे आहे. आशियाड यातील एक टप्पा आहे. मी आणि प्रशिक्षक कुहीली गांगुली यांनी जो विचार केला तसेच घडले. आता आशियाडचे सुवर्ण मिळविणे लक्ष्य असेल.’ (वृत्तसंस्था)पदके शहीद जवानाला समर्पित...राज्य शासनाच्या क्रीडा विभागात सहायक संचालक असलेल्या तेजस्विनी सावंतने आपले पती समीर दरेकर आणि परिवाराला कौतुक सोहळा लांबवू नका, असे स्पष्ट शब्दात बजावले.यादरम्यान तिला मिळालेली पदके तिने पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेला औरंगाबादचा जवान किरण थोरातला समर्पित करीत वेगळेपण सिद्ध केले आहे.जवानांशी तेजस्विनीचे अतूट नाते...तेजस्विनी सावंत आणि भारतीय सैन्य दलाचे एक अतूट नाते आहे. तेजस्विनीचे आजोबा भारतीय सैन्यात होते. तिच्या वडिलांनी काही काळ भारतीय नौदलात काम केले.आपल्यालाही सैन्यात भरती होण्यासाठी संधी समोर आली होती, मात्र मला कुटुंब सोडून राहणे शक्य नसल्याने मी पुढे सैन्य दलात गेले नाही, असे सांगत तेजस्विनीने आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Sportsक्रीडा