शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कोणालाही कमी लेखत नाही, अर्नेस्ट अमुजुसोबतच्या सामन्यापूर्वी विजेंदर सिंहचं वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:43 IST

व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंह याने आपल्या करिअरमधील सर्वच लढती जिंकल्या आहेत. आता त्याची लढत घानाच्या अर्नेस्ट अमुजुसोबत होणार आहे. त्या लढतीच्या आधी त्याने सांगितले की, तो कोणालाही कमी लेखत नाही. विजेंदर येथे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक आणि ओरिएंटल किताब वाचवण्यासाठी सुपर मिडलवेट गटात अमुजुविरोधात लढणार आहे.

जयपूर : व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंह याने आपल्या करिअरमधील सर्वच लढती जिंकल्या आहेत. आता त्याची लढत घानाच्या अर्नेस्ट अमुजुसोबत होणार आहे. त्या लढतीच्या आधी त्याने सांगितले की, तो कोणालाही कमी लेखत नाही.विजेंदर येथे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक आणि ओरिएंटल किताब वाचवण्यासाठी सुपर मिडलवेट गटात अमुजुविरोधात लढणार आहे.सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना त्याने सांगितले की,‘ फक्त एक दमदार पंच मारला गेला तर सामन्याचा निकाल लागू शकतो. आम्ही अनेकवेळा पाहिले आहे की, रँकिंगमध्ये खालच्या स्थानावर असलेले बॉक्सरदेखील आघाडीच्या बॉक्सरला मात देतात. मी कोणालाही कमी लेखत नाही.’त्याने सांगितले की, ‘हा सामना एका युद्धासारखा आहे. जर त्याचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, तर माझ्यासाठी ती आनंदाची बाब आहे.’या वेळी विजेंदरने ब्रिटिश बॉक्सर आमिर खान याच्याकडून मिळत असलेल्या आव्हानाला उत्तर दिले. तो म्हणाला,‘ जर व्यावहारिक पद्धतीने हा सामना शक्य असेल तर तो झालाच पाहिजे. मी त्याचे आव्हान अनेकवेळा ऐकले आहे. मला वाटते की, आमचा सामना व्हायला पाहिजे. मी त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहे. मी पुढच्या वर्षात त्याच्या विरोधात खेळण्यास उत्सुक आहे. ’

टॅग्स :boxingबॉक्सिंग