शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

विराट 150 च्या पुढे, अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

By admin | Updated: February 10, 2017 11:52 IST

बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवल्यानंतर दुस-या दिवशीही भारताने चांगली सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 10 - बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवल्यानंतर दुस-या दिवशीही भारताने चांगली सुरुवात केली आहे. गुरुवारी 111 धावांवर नाबाद असलेला कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी खेळाला सुरुवात झाल्यानंतर आपपाली अर्धशतके पूर्ण केली. 
 
कोहली व्यक्तीगत 150 धावांच्या पुढे खेळत आहे तर, रहाणेने अर्धशतक झळकावले. तो 70 धावांच्या पुढे आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन बाद 356 धावा केल्या होत्या. 
 
सकाळच्या सत्रात विराट-रहाणे जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली. पहिल्या दिवशी विजयने १०८ आणि चेतेश्वर पुजाराने ८३ धावांची खेळी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला होता.