शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भारतासमोर न्युझीलंडचे १२७ धावांचे माफक आव्हान

By admin | Updated: March 15, 2016 21:09 IST

भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत न्युझीलंडच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं. 
 
टी २० विश्वचषकाच्या रणसंग्रामाला आज भारत-न्युझीलंड या सामन्याने सुरवात झाली. न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमस्ने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण भारतीय गोलंदाजानी अचुक मारा करत न्युझीलंडच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले.
 
भारतार्फे पहिल्याच षटकात आर अश्विनने धोकादायक मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले. तर दुसऱ्या षटकात अनुभवी नेहराने कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. आर अश्विन, नेहराने आणि रैना यांनी प्रत्येकी एका गड्याला बाद केले होते. रैनाने रॉस टेलरला धावबाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. अश्विनने आपल्या ४ षटकात ३२ धावा खर्च करताना एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले. तर रैनाने सुरेख गोलंदाजी करताना आपल्या ४ षटकात १६ धावा देताना १ गडी बाद केला. बुमराने आपल्या ४ षटकात गोलंदाजी करताना १५ धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद केला.
 
न्युझीलंडकडून कोरी अ‍ॅन्डरसन (३४)चा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला धावा जमवणे जमले नाही. त्यांचे फलंदाज ठरावीक अंतरावर बाद होत गेले. कर्णधार केन विल्यमस् (८) कॉलीन मुन्रो (७),मार्टीन गुप्टील (६), रॉस टेलर(१०), मिशेल सेंटनेर (१८), ग्रांट इलियट(९), ल्यूक रोंची (१९), यांनी धावांचे योगदान दिले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा न्युझीलंडने १४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा केल्या होत्या. 
 
सामन्याचे हायलाइट -
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
- अश्विने मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले
- कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत नेहराने भारताला दुसरे यश मिळवून दिले
- न्युझीलंडने १० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५३ धावा केल्या. न्युझीलंडकडून कोरी अ‍ॅन्डरसन (२६) रॉस टेलर(७) नाबाद      खेळत असून न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
-  रैनाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, रॉस टेलर धावचित; न्यूझीलंड ४ बाद ६१
- धोकादाक ठरु पाहणाऱ्या कोरी अ‍ॅन्डरसनला ३४ धावाववर बाद करत बुमराहने भारताला ५वे यश मिळवून दिले.
-  न्यूझीलंडला सहावा धक्का. जडेजा ने केला मिशेल सॅन्टनरला आऊट
 - अश्विन, नेहरा, बुमरहा, जडेजा, रैना यांनी प्रत्येकी एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले
-   भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे.