शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

मालिकेत बरोबरीसाठी मेहनतीची गरज: सिमन्स

By admin | Updated: July 28, 2016 18:04 IST

पहिल्या कसोटीत भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही वेस्ट इंडिज संघ कठोर मेहनतीच्या बळावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधू शकतो

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. २८ : पहिल्या कसोटीत भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही वेस्ट इंडिज संघ कठोर मेहनतीच्या बळावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधू शकतो, असा विश्वास संघाचे मुख्य कोच फिल सिमन्स यांनी व्यक्त केला.विंडीजच्या खेळाडूंनी त्यांना मनोधैर्य खचू न देता संघर्षाच्या बळावर भारताविरुद्ध सामना जिंकण्याचे उद्दिष्ट बाळगा, असे आवाहन केले.ह्यजमैका आॅब्झर्व्हरह्ण या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सिमन्स म्हणाले,ह्यआम्ही चांगले खेळलो नाही, याची जाणीव खेळाडूंना झाली ही संघाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. चांगला खेळ केला असता आणि असा पराभव पचविण्याची वेळ आली असती तर काही चुकीचे घडले असा अर्थ निघाला असता. चांगला खेळ झाला नाही हेच खरे. पुढे असे घडू नये याची खबरदारी प्रत्येकखेळाडूला घ्यावी लागेलसिमन्स मागच्या वर्षीपासून संघाचे कोच आहेत. चारपैकी एक कसोटी गमावताच तुम्ही मनोधैर्य गमावू नका. अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. पराभवास कुठलाही बहाणा नको. आपण कुठे चुकलो इतकाच शोध घ्या. चांगली फलंदाजी व गोलंदाजी का होऊ शकली नाही, याचे आत्मपरीक्षण करा. खेळाडूंनी सर्वच आघाड्यांवर सरस ठरावे इतकीच त्यांच्याकडून मला माफक अपेक्षाराहील.