शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर खेळपट्टी खराब - आयसीसी

By admin | Updated: December 1, 2015 19:17 IST

आयसीसीने नागपूर खेळपट्टीला खराब दर्जा दिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या नागपूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीनिराशाजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे.

ऑनलाईन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १ - आयसीसीने नागपूर खेळपट्टीला खराब दर्जा दिला आहे.  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या नागपूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी अत्यंत निराशाजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे. तसेच नागपूरच्या खेळपट्टीची तपासणी आयसीसीकडून करण्यात येत आहे.
नागपूर कसोटी सामना २५-२७ नोव्हेंबर दरम्यान आटोपला होता. यात भारताने पहिल्या डावात २१५ आणि दुसऱ्या डावात १७३ धावा केल्या होत्या. तर आफ्रिकेचे डाव ७९ आणि १८५ धावांत संपुष्टात आला होता.
आयसीसीच्या संहिता ३ नुसार सामनाधिकारी जेफ क्रोव्ह यांनी तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टी संदर्भातील अहवाल आयसीसीला सादर केला आहे. त्यानंतर हा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पाठविण्यात आला असून त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी बीसीसीआयला १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 
दरम्यान बीसीसीआयने स्पष्टीकरण दिल्यानंतर आयसीसीचे मॅनेजर जेफ अलार्डाईस आणि आयसीसीचे सामनाधिकारी राजन मदगुल्ले सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून खेळपट्टी संदर्भात निर्णय देणार आहेत. त्यानुसार खराब खेळपट्टीमुळे आयसीसी बीसीसीआयला दंड ठोठावू शकते.